लंडनमधली आय.टी. उद्योगातली सुखवस्तू नोकरी, लष्करी कुटुंबातलं आरामदायी जगणं हे सगळं सोडून स्वत:च्या हिंमतीवर काही तरी करण्याची इच्छा ही खूप महत्वाची असते अंजली पाटील यांनी आपल्यातील उपजत गुणांचा वापर करत भारतात परत येऊन व्यवसाय सुरु केला, ऐकुया त्यांची यशोगाथा.