जुन्या नाशिकमध्ये आहे अंतू दीक्षित यांचा भला मोठा वाडा. या घरात जुन्या शहराप्रमाणेच जुन्या विचारांची, वळणाची माणसं राहतात. ही माणसं नव्या पिढीकडे कसं पाहतात, नव्या पिढीचे विचार स्वीकारतात का? या वैचारिक अंतराचा नात्यांवर काय परिणाम होतो. ऐका, वि.ग. कानिटकरलिखित कादंबरी 'खोला धावे पाणी'